अण्वस्त्रधारी आशिया
अण्वस्त्रधारी आशिया
दुसऱ्या महायुद्धाची सुरुवात अखेर अणुबॉब ने झाली. १९४३ पासूनच जर्मनी असे काही तरी स्फोटक आणि महासंहारक अस्त्र शोधण्यात गर्क आहे..अशी कुणकुण दोन राष्ट्रांना लागली होती. तेंव्हा जर्मनीने ते अस्त्र शोधण्याच्या आत आपणच ते का शोधू नये असा विचार अमेरिकेने केला. अमेरिकेने अणुबॉम्ब तयार केला आणि त्याचा पहिला प्रायोग जपानवर केला.तो प्रयोग जर्मनीवर का केला नाही हे काही कळले नाही पण जगातला पहिला आणि आतापर्यंतचा शेवटचा अणुस्फोट जपानमध्ये म्हणजेच आशिया खंडात झाला . असे असले तरी अमेरिकेच्या पाठोपाठ अणुबॉम्ब तयार करण्यात ब्रिटन, फ्रांस,रशिया, जर्मनी, या युरोपीय देशांनीच आघाडी घेतली.१९६० च्या दशकापर्यंत तरी अणुबॉम्बधारी देश म्हंटल्यावर याच देशाची नवे समोर येत होती.आणि त्यात आशियातल्या कोणत्याही देशाचा समावेश नव्हता.
परंतु आताचे चित्र वेगळे आहे. १९६४ साली चीनने अणुबॉB तयर केला. आणि अण्वस्त्रधारी देशात आशियाचा समावेश होण्यास सुरुवात झाली.चीनच्या पाठोपाठ भारताने १९७४ साली अनु चाचणी घेतली. हि चाचणी घेताना भारताने आपण अण्वस्त्रे बनविणार नाही असा खुलासा केला होता पण कोणताही देश अण्वस्त्रे बनवण्यआधी अशीच सारवा सारवी करत असतो. भारतानेही असेच केले.आणि १९९८ साली अण्वस्त्रांची चाचणी घेतली.आशिया खंडात बघता बघता तीन देश अण्वस्त्रधारी झाले.
या तीन देशांच्या पाठोपाठ उत्तर कोरियाचा अण्वस्त्रधारी होण्याचा जोरदार प्रयत्न जारी आहे. साऱ्या जगाचा त्याला विरोध आहे पण तो झुगारून उत्तर कोरिया अणुबॉब तयार करीत आहे. आता आशियातील इस्राइलची त्या दिशेने तयारी सुरु झाली आहे. इराणही तसा प्रयत्न करीत आहे.इराण आणि सौदी अरबस्तान यांच्यात मध्य पूर्वेत वर्चस्व प्रस्थापित करण्याची चढाओढ चाललेली असते. तेंव्हा इराणने तयारी सुरु करताच सौदी अराबस्थानानेही अण्वस्त्रे तयार करण्याचा इशारा दिला आहे. तशी तयारीही सुरु केली आहे. आणि कोणताही देश करतो तशी तयारीही सुरु केली आहे. पण एकंदरीत पाऊले मात्र त्याच दिशेने पडत आहेत. येत्या दशकात आशिया खंडात किमान सात देश अण्वस्त्रधारी झालेले असतील.या खंडाच्या शांततेला हा फार मोठा धोका आहे.
दुसऱ्या महायुद्धाची सुरुवात अखेर अणुबॉब ने झाली. १९४३ पासूनच जर्मनी असे काही तरी स्फोटक आणि महासंहारक अस्त्र शोधण्यात गर्क आहे..अशी कुणकुण दोन राष्ट्रांना लागली होती. तेंव्हा जर्मनीने ते अस्त्र शोधण्याच्या आत आपणच ते का शोधू नये असा विचार अमेरिकेने केला. अमेरिकेने अणुबॉम्ब तयार केला आणि त्याचा पहिला प्रायोग जपानवर केला.तो प्रयोग जर्मनीवर का केला नाही हे काही कळले नाही पण जगातला पहिला आणि आतापर्यंतचा शेवटचा अणुस्फोट जपानमध्ये म्हणजेच आशिया खंडात झाला . असे असले तरी अमेरिकेच्या पाठोपाठ अणुबॉम्ब तयार करण्यात ब्रिटन, फ्रांस,रशिया, जर्मनी, या युरोपीय देशांनीच आघाडी घेतली.१९६० च्या दशकापर्यंत तरी अणुबॉम्बधारी देश म्हंटल्यावर याच देशाची नवे समोर येत होती.आणि त्यात आशियातल्या कोणत्याही देशाचा समावेश नव्हता.
परंतु आताचे चित्र वेगळे आहे. १९६४ साली चीनने अणुबॉB तयर केला. आणि अण्वस्त्रधारी देशात आशियाचा समावेश होण्यास सुरुवात झाली.चीनच्या पाठोपाठ भारताने १९७४ साली अनु चाचणी घेतली. हि चाचणी घेताना भारताने आपण अण्वस्त्रे बनविणार नाही असा खुलासा केला होता पण कोणताही देश अण्वस्त्रे बनवण्यआधी अशीच सारवा सारवी करत असतो. भारतानेही असेच केले.आणि १९९८ साली अण्वस्त्रांची चाचणी घेतली.आशिया खंडात बघता बघता तीन देश अण्वस्त्रधारी झाले.
या तीन देशांच्या पाठोपाठ उत्तर कोरियाचा अण्वस्त्रधारी होण्याचा जोरदार प्रयत्न जारी आहे. साऱ्या जगाचा त्याला विरोध आहे पण तो झुगारून उत्तर कोरिया अणुबॉब तयार करीत आहे. आता आशियातील इस्राइलची त्या दिशेने तयारी सुरु झाली आहे. इराणही तसा प्रयत्न करीत आहे.इराण आणि सौदी अरबस्तान यांच्यात मध्य पूर्वेत वर्चस्व प्रस्थापित करण्याची चढाओढ चाललेली असते. तेंव्हा इराणने तयारी सुरु करताच सौदी अराबस्थानानेही अण्वस्त्रे तयार करण्याचा इशारा दिला आहे. तशी तयारीही सुरु केली आहे. आणि कोणताही देश करतो तशी तयारीही सुरु केली आहे. पण एकंदरीत पाऊले मात्र त्याच दिशेने पडत आहेत. येत्या दशकात आशिया खंडात किमान सात देश अण्वस्त्रधारी झालेले असतील.या खंडाच्या शांततेला हा फार मोठा धोका आहे.
Comments
Post a Comment